म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांमध्ये २०१७-१८ या आर्थिक वर्षात ३२ लाखांची वाढ झाली. पण अद्यापही देशातील केवळ १.५ टक्के लोक या क्षेत्रात गुंतवणूक करतात. हे गुंतवणूदारही फक्त ३० शहरांमधील आहेत, असे असोसिएशन आॅफ म्युच्यअल फंड्स इन इंडियाचे (एएमएफआय) म्ह ...
मेक इन इंडियामुळे आयात होणाऱ्या वस्तूंना नवे पर्याय निर्माण झाले परंतु त्याचा निर्यातीसाठी फारसा फायदा झालेला नाही. त्यामुळे मेक इन इंडियाचा उद्देशच अयशस्वी आहे, असे मत सीआयआयच्या पश्चिम क्षेत्राचे नवे अध्यक्ष व रसना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पिरुझ ...
अनेक कंपन्या बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करत नसल्याने नॉनपरफॉर्मिंग अॅसेटचे (एनपीए) प्रमाण वाढत जाते. ही गोष्ट टाळण्यासाठी आक्रमक कार्यशैली असलेल्या व्यक्तीची मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी यापुढे नियुक्ती करु नये असे... ...
रिझर्व्ह बँकेकडून सरकारी बँकांमधील कॉर्पोरेट कर्जांचे विशेष लेखा परीक्षण केले जाणार आहे. पीएनबी घोटाळ्यानंतर बँकेने हे ठोस पाऊल उचलले आहे. यामध्ये विशेषत: ‘एलओयू’ची पाहणी होणार आहे. ...
बॅँकांच्या वाढत्या अनुत्पादक मालमत्ता, तसेच पीएनबी घोटाळ्यामुळे बॅँकांच्या कार्यप्रणालीबद्दल निर्माण झालेला संशय याच्या जोडीलाच सेवाक्षेत्रामध्ये झालेली घट आणि जागतिक शेअर बाजारांमधील मंदी या कारणांची भर पडल्याने शेअर बाजारातील घसरण सलग दुसºया सप्ताह ...
ढीपाडवा म्हणजे नव वर्षारंभ! महाराष्ट्रात लोक घराच्या बाहेर बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड, कडुनिंबाची पाने, अंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून, त्यावर धातूचा तांब्या बसवून गुढी उभारतात आणि त्याची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत करतात ...