पहिले ७२ दिवसांचे लॉकडाऊन केले, तेव्हा सरकारने उपाययोजना करायला हव्या होत्या. सरकारला तेव्हाच कळले होते की, हजारो लोक पॉझिटिव्ह निघतील. पण प्रशासनाने त्याप्रमाणात विलगीकरण केंद्रे निर्माण केली नाहीत. ...
जेएनपीटी बंदराद्वारे २ लाख ८९ हजार २९२ टीईयूची हाताळणी करण्यात आली आहे. ही कामगिरी मे २०२०च्या तुलनेत ५.२९ टक्के अधिक आहे. जून महिन्यात १६६ मालवाहू जहाजे जेएनपीटीमध्ये आली. ...
आकुंचनाचा सलग चौथा महिना, सेवा क्षेत्रातील अनेक आस्थापनांनी आपल्या इनपूट खर्चामध्ये कपात झाल्याचे सांगितले आहे. सलग तिसऱ्या महिन्यामध्ये ही कपात झाली आहे. त्याचप्रमाणे नवीन काम फारसे येत नसल्याने सेवा क्षेत्रामध्ये घट झालेली आहे. ...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोनामुळे जीएसटीच्या संदर्भात अनेक दिलासादायक घोषणा केल्या आहेत. असे असले तरी या घोषणा अनेक व्यापा-यांसाठी चोर सोडून संन्याशाला फाशी.. अशाच ठरत आहेत, असे मत नगर येथील कर सल्लागार अॅड. निलेश चोरबेले यांनी ...