धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारनं खास रामायण सर्किट ट्रेन सुरु केली, रामायण जिथं जिथं घडलं त्याठिकाणची यात्रा रामायण सर्किट ट्रेनमधनं करता येते. पण आता या ट्रेनमुळे वाद सुरु झालाय. ट्रेनमध्ये जे रेस्टॉरंट आहे त्यात भगवी वस्त्रं घाल ...
रोनोजॉय दत्ता यांनी सांगितले की, देशांतर्गत हवाई वाहतूक कंपन्यांना कोविडपूर्व काळाप्रमाणे १०० टक्के क्षमतेने वाहतूक करण्याची परवानगी सरकारने ऑक्टोबरमध्येच दिली आहे ...
केंद्र व राज्य सरकार यांना न्यायालय फटकारत आहे. पण थंडीचा मोसम संपला की प्रदूषणाच्या प्रश्नाकडे दोन्ही सरकारे दुर्लक्ष करीत आहेत. दिल्ली ही प्रदूषणाची राजधानीच बनली आहे ...
स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानात विटा नगरपरिषदेने देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. हा पुरस्कार स्विकारण्यासाठी नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, मुख्याधिकारी अतुल पाटील व अन्य पदाधिकाऱ्यांसोबत बुधवारी सायंकाळी शांताबाई विमानाने द ...