धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असून बहुतांश धरणं भरली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्याने नद्यांना पूर आला आहे. मुळा, मुठा, भीमा व घोड नदीपात्राला पूर आला होता. ...
शहरात गेल्या तीन ते चार दिवसांपासून संततधार सुरू असून नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला आहे. मालेगाव, नांदगाव, निफाड, चांदवड, येवला या आठ उपेक्षित तालुक्यातही पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे. ...
जवळपास तीन आठवड्याहून अधिक काळ पावसाने दडी मारल्यामुळे गंगापूर धरणात उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यावरच सारी मदार ठेवण्यात आली होती. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुफान झालेल्या पावसामुळे धरणात ७० टक्के जलसाठा झाल्यावर पाटबंधारे खाते व जिल्हा प्रशासन ...
पावसाने दीर्घकाळापासून मुंबईत विश्रांती घेतली असली तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये रिमझिम सुरू आहे. त्यामुळे सर्व तलावांमध्ये एकूण ९० टक्के जलसाठा जमा झाला आहे. ...
तालुक्यातील अनेक गावांत बुधवारी दुपारी ३ वाजेपासून सायंकाळपर्यंत हेलिकॉप्टरने अगदी कमी उंचीवरून घिरट्या घातल्या. त्यामुळे आदिवासींमध्ये भीती दाटली होती. तापी धरणाच्या हवाई सर्वेक्षणाचे वृत्त हाती येताच चर्चांना विराम लागला. ...
तालुक्यातील धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे चार पंप ३३ केव्हीच्या वीज पुरवठ्याअभावी मागील काही महिन्यांपासून बंद होते. हे पंप पूर्ववत सुरू करण्यात यावे, यासाठी आ.विजय रहांगडाले यांनी संंबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर या प्रकल् ...
पुणे शहरासह जिल्ह्यातील मोठ्या भागाला पाणी पुरवठ्या करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा ९४.४४ टक्क्यांवर आला असून मुठा नदीत ५९९२ क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. ...