कालेश्वरम किंवा चेवेल्ला हे प्रकल्प चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांचे अनेक तालुके बुडवून केवळ आंध्र व तेलंगण यांना जलसमृद्धी मिळवून देणारे आहेत. दुर्दैव हे की, याविषयी त्या भागातील लोकप्रतिनिधी कधी बोलले नाहीत. ...
पुनंद प्रकल्पातून जाणाºया सटाणा नगर परिषदेच्या जलवाहिनी योजनेच्या कामाला शुक्रवारी (दि. २८) सकाळी पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाल्याने या योजनेला विरोध करण्यासाठी जाणाºया जयदर येथील पुनंद प्रकल्प जलवाहिनी विरोधी कृती समितीच्या ३० कार्यकर्त्यांना अभोणा प ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 7.98 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...
मध्यप्रदेशातील चौराई धरणामुळे महाराष्ट्रातील पेंच प्रकल्पासंबंधात निर्माण झालेल्या गंभीर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कन्हान नदीतील १० दलघमी पाणी बोगद्याद्वारे तोतलाडोह जलाशयात वळविण्यात येणार आहे. यासाठी तब्बल २ हजार ८६४ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मु ...