गेल्या दोन दिवसांपासून मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने विश्रांती घेतली आहे़ त्यामुळे धरणाकडे होणारी पाण्याची आवक १५०० क्युसेकवर खाली घसरली आहे़ धरणाच्या दोन्ही कालव्यातून पाण्याचे आवर्तन सुरू आहे़ ...
चांदोली धरण परिसरात ३० जुलैपासून ११ आॅगस्टअखेर तेरा दिवस अतिवृष्टी झाली होती. त्यावेळीच धरण शंभर टक्के सहज भरले असते. पण मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने धरणाच्या पाण्याचा विसर्ग मोठ्याप्रमाणात ठेवावा लागला. ...
सांडव्यावरून वाहनारे पाणी पर्यटकांना भुरळच घालत आहे. अशातच अनेक जण सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना न बाळगता थेट पाण्याकडे जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. रिधोरा येथील पंचधारा धरणावर प्रत्येक दिवशी सध्या शेकडो पर्यटक भेट देत आहेत. रविवार ...
जे तलाव ओव्हरफ्लो झाले त्यात मध्यम प्रकल्पाचे बोदलकसा, रेंगेपार, संग्रामपूर, कटंगी यांचा समावेश आहे. मध्यम प्रकल्पाचे एकूण ९ तलाव आहेत. यातील चार तलाव ओव्हरफ्लो झाले. लघु प्रकल्पाचे २२ तलाव आहेत. यात डोंगरगाव, मोगरा, नवेगावबांध, पांगडी, राजोली, सोनेग ...
दरम्यान, २०१० ते २0१३ असे सलग चार वर्षे धरण ओव्हरफ्लो झाले होते. २०१४-२०१५ व २०१७ मध्ये धरण ओव्हरफ्लो झालेच नाही. २०१६-२०१८ मध्ये ऑगस्ट महिन्यात धरण ओव्हरफ्लो झाले होते. यावर्षी सप्टेंबर महिना संपत आला तरी पूस धरणात केवळ ४६.७० टक्केच जलसाठा आहे. ...