कोरोनाच्या काळात अखर्चित निधी सरकार मागे घेणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निधी खर्ची घालण्याचे काम करण्यात आले आहे. नरडवे धरण प्रकल्पात प्रत्यक्षात २५ हजार क्यूबिक मीटर काम झाले असताना ४० हजार क्यूबिक मीटर काम झाल्याचे दाखविण्यात आले आहे. ...
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे मी पाणी प्रश्न पाठपुरावा केला आहे. त्यामुळे ६ जूनला कुकडीचे आवर्तन टेल टू हेड सुटणार आहे. तरीही पाणी प्रश्नी उपोषणाला बसायचे हा ज्यांचा, त्यांचा प्रश्न आहे. त्यांना मी कसे सांगणार? असा सवाल आमदार रोहित पवार यांनी ...
कुकडीच्या पाणी प्रश्नावर माजीमंत्री, आमदार बबनराव पाचपुते यांनी सोमवारी सकाळी (दि.१ जून) श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. पाचपुते उपोषणास बसल्याने भाजपाचे कार्यकर्ते श्रीगोंदा शहरात जमा होऊ लागले आहेत. ...
वर्धा नदी बारमाही वाहती असली तरी उन्हाळ्यात पाण्याची पातळी घसरते व त्यामुळे, पाणी टंचाईची स्थिती निर्माण होते. यावर उपाय म्हणून मजिप्राच्या विहिरींजवळ पाणी खेळते ठेवण्याकरिता नदीवर तात्पुरता बंधारा तयार केला जातो. यंदाही तो तयार करण्यात आलेला आहे व त ...
कुकडी लाभक्षेत्रातील पाणी पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. शेतकºयांचे नुकसान टाळण्यासाठी कुकडी व विसापूर कालव्यांचे आवर्तन तातडीने सोडावे, अशी मागणी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि कुकडीचे अधीक्षक अभियंता हे ...
कुकडी प्रकल्पातील डिंबे धरणातून येडगाव धरणात थेंबभरही पाणी आले नाही. त्यामुळे येडगाव धरणात २२८ एमसीएफटी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे कुकडीचे आवर्तन पिंपळगाव जोगे धरणातील डेड स्टॉकवर अवलंबून आहे. हे पाणी पिण्यासाठी राखीव ठेवणार आहे. त्यामुळे ...
मे महिन्यात उन्हाच्या तडाख्यात वाढ होताच पाण्याची वाढलेली मागणी लक्षात घेता जिल्ह्यातील धरण साठ्यात लक्षणीय घट होऊ लागली असून, जेमतेम ३४ टक्के साठाच शिल्लक राहिला आहे. अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा साठा समाधानकारक असून, गेल्या वर्षी मेअखेरीस ...
भंडारदरा धरणात मासेमारीसाठी गेलेल्या अकोले तालुक्यातील चिचोंडी येथील श्रावण सोमा मधे (वय ६५) या वृद्धाचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. ...