आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नांदूरवैद्य : राज्यासाठी पर्यटनपूरक असणाऱ्या भावली धरणात पर्यटनाच्या विविध संधी आहेत. त्यासाठी बोटिंगसह इतर सुविधांच्या दृष्टीने या भागाला प्रगत करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले. ...
गतवर्षी १५३ टक्के झालेल्या पर्जन्यमानामुळे तालुक्यातील भूजलपातळी न घटल्याने हतनूर, सुकी, आभोडा, मंगरूळ या मध्यमप्रकल्पांसह गंगापुरी, मात्राण व चिंचाटी या लघुसिंचन प्रकल्पांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून ते आॅगस्टच्या पूर्वार्धापर्यंंत यंदा पूर्ण क् ...
कोरोनाच्या पृष्ठभूमीवर ही गर्दी संसर्ग वाढविण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने यासंदर्भात लोकमतने २९ आॅगस्टला वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. ...
सध्या धरणात ३४४.४० मिटर पाणीसाठा आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेशाचा हा आंतरराज्यीय प्रकल्प असून बावनथडी नदीवर सदर धरण सीतेकसा गावाजवळ आहे. दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांकरिता वरदान ठरलेला प्रकल्प पूर्ण भरल्याने शेतकरी व नागरिकांत आनंद व्यक्त करण्यात येत आहे ...