Crop Insurance : अकोला जिल्ह्यातील मूग, उडीद, ज्वारी पिकांचे कापणी प्रयोग पूर्ण झाले असून, सोयाबीन आणि कपाशी, तूर यांचे प्रयोग लवकरच सुरू होणार आहेत. यंदा हवामानाच्या प्रतिकूलतेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न प्रभावित झालेले असून, पीक विमा लाभासाठी सर्व शेत ...
माती परीक्षण केल्यानंतर मातीमध्ये असणाऱ्या पिकाच्या उत्पादनाच्या दृष्टीने आवश्यक घटकांचे प्रमाण योग्य असेल तर जमिनीचे आरोग्य चांगले आहे असे समजावे. ...
सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात सातारा जिल्ह्यातील अनेक मंडलात अतिवृष्टी झाल्याने शेती पिकांची आणि फळबागांची मोठी हानी झाली. या अंतर्गत शेतकऱ्यांना ६ कोटी २९ लाख रुपयांची मदत मिळणार असल्याचा अंदाज आहे. ...
Crop Insurance : अकोला जिल्ह्यातील १ लाख १५ हजार १३७ शेतकऱ्यांनी यंदा खरीप हंगामात पिकांचा विमा घेतला आहे. पीएमपीबीवाई अंतर्गत पीक कापणी प्रयोगानंतरच शेतकऱ्यांचा पीक विमा लाभ ठरवला जाईल, ज्यामुळे योग्य आणि निष्पक्ष लाभ सुनिश्चित होईल. (Crop Insurance ...
Farmer Success Story : हिंगोली जिल्ह्यातील साटंबा गावातील सुशील टापरे यांनी नोकरीच्या मागे न लागता दोन एकर शेतीतून मिरची आणि कोथिंबिरीच्या लागवडीद्वारे साडेतीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न घेतले. तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरलेली ही कथा दाखवते की, नियोजनब ...
Jowar Sowing : खरीपातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असले तरी बळीराजा हार मानलेला नाही. आता रब्बी हंगामातील ज्वारी पेरणीची लगबग सुरू झाली आहे. योग्य ओलावा आणि अनुकूल वातावरणामुळे शेतकरी नव्या उत्साहाने पेरणी करत आहेत. ...
Halad Crop Crisis : हिंगोली जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचं संकट कोसळले आहे. सप्टेंबरमधील मुसळधार पावसामुळे हळदीच्या शेतात अजूनही ओल कायम असून, करपा आणि सड रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी उत्पादन निम्म्यावर आलं असून, लागवड खर्चह ...
आता पूरग्रस्तांना मदत ही दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यतच्या शेतजमिनीसाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला होता. त्यानुसार वाढीव एक हेक्टरसाठीच्या मदतीपोटी ६४८ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. ...