Crop Insurance: गेल्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी पंतप्रधान पीकविमा योजनेतून कृषी विमा कंपनीने पहिल्या टप्प्यात ३० जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना कापूस व तूर पिकेवगळता अन्य पिकांसाठी १ हजार २१९ कोटी रुपयांची भरपाई मान ...
Pik Vima Yojana : पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी 'सुरक्षा कवच' मानली जाते. पण आता या योजनेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेल्या ९ वर्षांत विमा कंपन्यांनी तब्बल ७३,६३० कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. खर्च वजा केल्यानंतरही हजारो ...
Crop Insurance News: पीक विमा हा मागील काही वर्षांपासून वाद व चर्चेचा विषय ठरला आहे. त्याची कारणेही तशीच आहे. पीक विमा कंपन्यांनी सन २०१६ ते २०२५ या नऊ वर्षांमध्ये देशभरात एकूण ७३ हजार ६३० काेटी रुपये तर महाराष्ट्रात १६ हजार ३०० काेटी रुपये कमावले आ ...
farmer id राज्यात डिजिटल कृषी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ॲग्रीस्टॅक (AgriStack) योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. ...
Pik Vima : अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्यानंतरही शेतकऱ्यांना मिळालेली पीकविमा मदत अत्यंत तुटपुंजी ठरली आहे. परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी हेक्टरी अवघे १,११९ रुपये मिळाल्याने शेतकऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे. विमा हप्ता हजारोंमध्ये भरूनही मदत ...
Crop Loan : वाढत्या उत्पादनखर्चामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या निर्णयानुसार २०२६-२७ हंगामासाठी ऊस, द्राक्षे, सोयाबीनसह अनेक पिकांच्या कर्जमर्यादेत १० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ करण् ...
Pik Vima : खरीप हंगामात नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पीकविम्याच्या आशेवर रब्बी हंगाम काढला, मात्र आता रब्बीही संपत आला तरी विम्याची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे जालना जिल्ह्यातील लाखो शेतकरी संतप्त झाले असून प्रशासन आणि विमा कंपन्यांच्या कारभारावर ...
pik vima gr मा. मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांनी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने, प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अदा केली जाणार आहे. ...