देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Congress Politics: एकेकाळी काँग्रेस हा देशाची दिशा आणि दशा ठरवणारा पक्ष होता. मात्र आज हाच पक्ष पक्षांतर्गत छोट्या छोट्या गोष्टींवर निर्णय घेण्यामध्येही गोंधळून गेलेला दिसत आहे. त्यामुळे पक्षामध्ये गोंधळात गोंधळ असे वातावरण आहे. ...
Role Of Jyotiraditya Scindia In Priyanka Chaturvedi Leaving Congress: विद्यमान शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्याबाबत एका पुस्तकातून खुलासा झाला आहे. अचानक काँग्रेस सोडण्यामागे नेमकं काय होतं कारण? जाणून घ्या. ...
Dilip Kumar: ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झाले. दिलीप कुमार हे सक्रीय राजकारणात नसले तरी अनेक राजकीय नेत्यांसोबत त्यांची मैत्री कायम होती. यात प्रामुख्याने महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेत्यांचे नाव घेता येईल. त्यात बाळासाहेब ठाकरे, शरद पवार य ...
आम्ही जयंत पाटील यांनाही शुभेच्छा देतो की, त्यांनी शिवसेनेसोबत युती जाहीर करुन टाकावी, अशा शब्दात नाना पटोले यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलंय. ...
चौहान यांच्या दिल्ली दौऱ्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीवरुन चांगलच राजकारण सुरू आहे. काँग्रेसकडून या भेटीचे फोटो व्हायरल करुन चौहान यांना डिवचण्यात येत आहे. ...
"अनावश्यक मुद्द्यांवर बोलण्याऐवजी मोदी सरकारने रोज 80 लाख ते एक कोटी भारतीयांना लस देण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. म्हणजे 31 डिसेंबर 2021 पर्यंत 100 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण होईल."(Congress) ...