देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या महाविजयानंतर, विरोधकांनी पुन्हा एकदा इव्हीएम मशीनचा मुद्दा उपस्थित करायला सुरुवात केली आहे. आता, काँग्रेसने ... ...
Jharkhand Assembly Election 2024 Result: झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, आरजेडी आणि डाव्या पक्षांच्या आघाडीने ८१ पैकी ५६ जागा जिंकत दणदणीत बहुमत मिळवलं आहे. आता इंडिया आघाडीकडून मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पुन्हा एकदा सत्तास्थापनेसाठी द ...