देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
पावसामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. सदर रस्ते दुरूस्त करण्यात यावेत, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी ओहोड यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. ...
संपूर्ण देशात टोलमुक्ती , डिझेल दर समान, सर्व प्रकारच्या बस आणि पर्यटक वाहनांना राष्ट्रीय वाहतूक परवाना मिळावा अशा विविध मागण्यांसाठी बेमुदत देशव्यापी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. ...
मागच्या दरवाज्याने पालिकेत प्रवेश मिळवून देण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वरीष्ठ नेत्यांनी लॉबींग सुरु केले आहे. प्रशासनाने तुर्तास कॉंग्रेसच्या बाजूने झुकते माप दिल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस शुक्रवारच्या महासभेत कोणती भुमिका घेणार हे पाहणे आत ...
सोलापूर : दीर्घ प्रतीक्षेनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या सर्वोच्च काँग्रेस कार्यसमिती ची घोषणा केली असून यात २३ ज्येष्ठ नेत्यांना सहभागी करुन घेण्यात आले आहे. मात्र माजी केंद्रीय गृहमंत्री व सोलापूरचे सुपुत्र सुशिलकुमार शिंदे यांना ...
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणले आहे. मात्र विरोधकांना अविश्वास प्रस्ताव दाखल करवून घेत मोदी सरकारने वेगळाचा डाव खेळल्याची चर्चा सध्या दिल्लीतील राजकीय वर्तुळा ...
मोदी सरकारच्या विरोधातील पहिला अविश्वास प्रस्ताव लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी दाखल करून घेतला असून, त्यावर शुक्रवारी चर्चा होणार असून, त्यानंतर मतदान घेतले जाईल. ...
मनपा निवडणुकीसाठी माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. नगरसेवक म्हणून विजयी झाल्यास पारदर्शक काम करेल अशी शपथ घेत काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी प्रचाराला प्रारंभ केला. ...