देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ बुधवारी दिल्ली येथे दाखल झाले. शिष्टमंडळाने महाराष्ट्र सह प्रभारी आशिष दुआ, सोनल पटेल यांची भेट घेऊन चर्चा केली. उद्या, गुरुवारी अ.भा. संघटन महासचिव अशोक गहलोत व महाराष्ट्र प्रभारी मल् ...
तीन वर्षांच्या कालखंडात पिंपरी-चिंचवडकडे पक्षाने लक्ष न दिल्याने साठे यांनी राजीनामा दिला होता. मात्र, पक्षसंघटनेत काम करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर २१ जुलैला प्रदेशाध्यक्षांनी बैठक घेऊन नाराजी दूर केली आहे. ...
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चक्क लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली. लोसभेतील अविश्वास प्रस्तावेळीच्या भाषनानंतरची राहुल यांची 'जादू की झप्पी' देशभर चर्चेचा विषय ठरली. पण, ...
2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला सत्तेतून खाली खेचण्याचा चंग काँग्रेसने बांधला आहे. एकीकडे पुढील निवडणुका राहुला गांधींच्या नेतृत्वाखाली लढण्याचा निर्णय काँग्रेसच्या कार्यकारिणीत घेण्यात आला आहे. मात्र पंतप्रधानपदासाठी... ...
जिल्ह्यात दीड वर्षाच्या कालावधीनंतर एक नगर परिषद आणि एका नगर पंचायतीत निवडणूक झाली. दोन्ही ठिकाणी भाजपने सर्वाधिक जागा आपल्या झोळीत टाकून सर्वात मोठा पक्ष म्हणून पुन्हा एकदा नाव उंचावले. ...
देशातील समस्या सोडविण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच विरोधी पक्षांनी महाआघाडीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली केली आहे ...