देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
चिमूर नगर परिषदेवर मागील सात महिन्यांपासून काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष व उपाध्यक्ष विराजमान आहे. असे असताना भाजपचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांच्या मार्गदर्शनात नगरसेवक सतीश जाधव यांनी व्युहरचना रचली. त्यामुळे विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीत का ...
चांदवड तालुका राष्टÑीय कॉँग्रेसच्या वतीने कांद्याचे बाजार भावात दररोज होणारी घसरण यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी चांदवड तालुका कॉँग्रेसच्या वतीने माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रांताधिकारी व तहसीलदार डॉ. शरद ...
भाजपप्रणित सरकारच्या कार्यकाळात एकाही बेरोजगारांना रोजगार मिळाला नाही. शेतमालाला दुप्पट भाव देण्याचे आश्वासनही खोटे निघाले, याउलट जातीजातीमध्ये वाद निर्माण करून युवापिढीला बरबाद करण्याचे कारस्थान आखले जात आहे. ...
येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या कुंपणाच्या भिंतीवर बुधवारी टीका करणारा मजकूर लिहिण्यात आला. ‘देश का चौकीदार चोर है’, असे आक्षेपार्ह वाक्य लिहिण्यात ...
युवा स्वाभिमान पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण व जनसंघर्ष यात्रेत आलेल्या नेत्यांची भेट घेऊन आर्वी नगर पालिकेत होत असलेली जनतेची लूट थांबविण्यासाठी कॉँॅग्रेसने नगर विकास खात्यावर रेटा वाढवावा अशी मागणी केली. ...