देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
रामटेक लोकसभेच्या जागेवर अ.भा. काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष नितीन राऊत यांनी दावा करून एकप्रकारे माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांना पक्षांतर्गत आव्हान दिले आहे तर नागपूर लोकसभेतही माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार यांच ...
अकोला : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसने अकोला लोकसभा मतदारसंघासाठी संसदीय बोर्डाची स्थापना केली असून, त्याची पहिली बैठक येत्या आठवडयात होणार आहे. ...
प्रदेश काँग्रेस समितीच्या पदाधिका-यांची बैठक नुकतीच प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होऊन येत्या २0 पर्यंत बुथस्तरीय आणि प्रभाग समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...