देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
मुंबई - बॉलिवूडचा मुन्नाभाई म्हणजेच संजय दत्त सध्या निवडणूक प्रचारांच्या सभांमध्ये गुंतला आहे. बहिणी प्रिया दत्तसह, दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार ... ...
आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी नरेंद्र मोदी आणि शाह यांच्यावर कारवाई न झाल्यास आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. तसेच निवडणूक आयोगाचे मौन म्हणजे भाजपसाठी मूक संमिती समजायची का, असा सवाल काँग्रेसनेते मनू सिंघवी यांनी उपस्थित के ...
पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकनंतर देशात राष्ट्रवाद आणि देशभक्तीची लहर आली आहे. राष्ट्रवादाचा फायदा घेण्यासाठी भाजपकडून गुरुदासपूरमधून सनी देओल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...