देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
प्रियंका म्हणाल्या की, शेतकऱ्यांवर संकटे आली. अनेकदा शेतीचे नुकसान झाले. तर कधी मोकाट जनावरांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांची नासधूस झाली. मात्र विम्याचा एक पैसा शेतकऱ्यांना मिळाला नाही. ...
कुणालाही विश्वासात न घेता मोदींनी देशात नोटबंदी लागू केली. चुकीच्या पद्धतीने देश चालवला. राफेल, जीएसटी किंवा नोटंबदीच्या मुद्दावर मोदींनी आपल्याशी जाहीर चर्चा करावी, असं आव्हानही राहुल यांनी दिले. ...
हेलिकॉप्टरच्या दरवाजाच्या रबर निघाला असल्याचे लक्षात येताच पायलट त्याला बसवण्याच्या प्रयत्न करत होता. हे जेव्हा राहुल यांच्या लक्षात आलं तेव्हा ते स्वत: पायलटला मदत करण्यासाठी पुढे सरसावले. ...