लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर : काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा - Marathi News | On the verge of collapse of the country's economy: Congress spokesperson Pawan Kheda | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर : काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याची टीका अखिल भारतीय काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. ...

आधीच भाजपला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांची गोची ! - Marathi News | Independent MLAs who already support BJP in trouble | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधीच भाजपला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांची गोची !

ज्या पक्षाची सत्ता असेल त्या पक्षाला आपला पाठिंबा राहिल, असं त्यांनी म्हटलं आहे. मग तो पक्ष भाजप किंवा शिवसेना कोणीही असू शकतो, असंही त्यांनी नमूद केले. एकूणच सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाल्याने भाजप-शिवसेनेसह अपक्षांचीही गोची झाल्याचे दिसून येत आहे. ...

‘साहेब आपला सिम्बॉल काय? पंजा की कमळ एकदा क्लिअर करा!’ -  व्हीडीओ व्हायरल - Marathi News |  'Sir, what is your symbol? Hand or Lotus! '- Video viral | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘साहेब आपला सिम्बॉल काय? पंजा की कमळ एकदा क्लिअर करा!’ -  व्हीडीओ व्हायरल

कोण्यातरी कार्यकर्त्यांने या घटनेचा व्हिडीओ काढून व्हायल केल्याने याबाबत चविष्टपाणे चर्चा रंगताना दिसून येत आहेत. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: "आम्ही रणनीती बनवली; सोनिया गांधींना कळवली"  - Marathi News | maharashtra congress president balasaheb thorat says no mla will leave party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019: "आम्ही रणनीती बनवली; सोनिया गांधींना कळवली" 

Maharashtra Election Result 2019: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही आम्ही रणनीती बनवल्याचं सांगितलं आहे. ...

फुटीच्या तयारीत असलेल्या आमदारांना रोखण्यासाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची शक्कल - Marathi News | Shiv Sena, NCP, congress ready to to stop MLAs for entering bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फुटीच्या तयारीत असलेल्या आमदारांना रोखण्यासाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीची शक्कल

पवारांनी आणि त्यांच्या टीमने पक्षांतर करणाऱ्या अनेक नेत्यांना धुळ चारली. हाच पॅटर्न फुटणाऱ्या आमदारांवर देखील वापरण्यात येईल, असंही राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.   ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: आमदार फुटण्याच्या भीतीने घडणार 'हे' समीकरण; पुढील ४८ तास महत्वाचे' - Marathi News | Maharashtra Election 2019: Equation 'this' will happen because of fear of MLA split; Next 48 hours important for Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक २०१९: आमदार फुटण्याच्या भीतीने घडणार 'हे' समीकरण; पुढील ४८ तास महत्वाचे'

अमित शहा यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात लवकरच नवीन सरकार स्थापन होईल असा विश्वास व्यक्त केला ...

सरकारच्या बेजबाबदार धोरणाने देश संकटात - Marathi News | The country is in trouble due to the irresponsible policy of the government | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सरकारच्या बेजबाबदार धोरणाने देश संकटात

भाजप शासनाच्या नाकर्तेपणामुळेच अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असून शासनाने कुठलेही नियोजन केले नाही. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. तसेच भंडारा जिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करण्याच्या मागणीला घेवून काँग्रेसच ...

काँग्रेसच्या दोन गटांतील शीतयुद्ध थांबेना - Marathi News | The Cold War between the two congressional groups did not stop | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :काँग्रेसच्या दोन गटांतील शीतयुद्ध थांबेना

सध्या परतीच्या पावसाने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेले सोयाबीनचे पीक हिरावले गेले आहे. कपाशीची अवस्था बिकट झाली आहे. शासनाकडून कुठलेही ठोस आश्वासन मिळालेले नाही. शेतीमध्ये लावलेले पैसेही निघण्याची शक्यता धुसर झाली आहे. अशा परिस्थितीत ...