देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि सिंधिया यांच्यातील मतभेद दिवसेंदिवास वाढत आहेत. शेतकरी कर्जमाफी आणि गेस्ट शिक्षकांच्या मुद्दांवर दोघे आमने-सामने आले होते. त्यावेळी देखील त्यांनी रस्त्यावर उतरण्याचे वक्तव्य केले होते. ...
महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून भाजपचे नेते आणि ठाकरे सरकारमध्ये असलेल्या तीनही पक्षातील नेते एकेमकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाही. ...
भारतीय जनता पार्टी व देवेंद्र फडणवीस यांना अजूनही पराभव पचवता आला नसून आजही फडणवीस यांना आपण मुख्यमंत्री होणार अशी सप्ने पडत आहेत असा टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पुण्यात लगावला. ...
वडिलांच्या नावावर पक्षात यायच आणि पहिल्याच निवडणुकीत केंद्रीयमंत्री व्हायच, पण लढण्याची वेळ आली की पदासाठी भांडत बसायच आणि सत्ताधाऱ्यांच कौतुक करायचं असा टोला लांबा यांनी देवरा यांना लगावला आहे. ...