लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
उद्योगपतींच्या आर्थिक फायद्यासाठी मोदींनी आणले नवे कृषी कायदे; काँग्रेसची ‘शेतकरी बचाव’ रॅली - Marathi News | Modi introduced new agricultural laws for the economic benefit of industrialists Says Congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उद्योगपतींच्या आर्थिक फायद्यासाठी मोदींनी आणले नवे कृषी कायदे; काँग्रेसची ‘शेतकरी बचाव’ रॅली

एच. के. पाटील यांची टीका:कृषी कायदे करताना मोदी यांनी संसदीय मर्यादा पायदळी तुडविल्या. घटनेमध्ये कृषी हा विषय राज्याच्या सूचीमध्ये समाविष्ट असताना राज्यांशी चर्चा न करता हे कायदे आणले ...

काम करेल त्याला पक्षात संधी ! - Marathi News | Opportunity to work for him! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काम करेल त्याला पक्षात संधी !

नाशिक : राज्यात कॉँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी आहे, त्या निमित्ताने जनसामान्यांची कामे करण्याची संधी आता पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मिळाली असून, या संधीचा उपयोग करून जो पक्षासाठी काम करेल अशांना पक्षात चांगली संधी देण्याचे सुतोवाच कॉँगे्रसचे महाराष ...

'मला राजकीय आयुष्यातून संपवण्याचा प्रयत्न'; यशोमती ठाकूर यांनी केला दावा - Marathi News | Trying to get me out of political life; Minister Yashomati Thakur made allegations against BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मला राजकीय आयुष्यातून संपवण्याचा प्रयत्न'; यशोमती ठाकूर यांनी केला दावा

यशोमती ठाकूर म्हणाल्या की, न्यायालयीन प्रक्रीयेचा मी सदैव आदर केला आहे ...

"मोदी सरकारला शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्यास भाग पाडू" - Marathi News | "Force Modi government to repeal anti-farmer black laws" -Congress Leader H K Patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मोदी सरकारला शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्यास भाग पाडू"

Congress Leader H K Patil : संगमनेरच्या मुख्य कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, खासदार राजव सातव यांनी काळ्या कायद्यांविरोधात मोदी सरकारवर निशाणा साधल ...

महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी सुरू करा : अमित देशमुख  - Marathi News | Start preparing to contest Aurangabad municipal elections on your own: Amit Deshmukh | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी सुरू करा : अमित देशमुख 

Aurnagabad Municiplity Election News महानगरपालिकेवर कॉग्रेसचा तिरंगा झेडा फडकविण्याचे आवाहन ...

गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून मोदी शेतकरीविरोधी; पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांनी शेतकरीविरोधी कायदे केले - Marathi News | Modi has been anti-farmer since he was the Chief Minister of Gujarat; Even after becoming the Prime Minister, he passed anti-farmer laws | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून मोदी शेतकरीविरोधी; पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांनी शेतकरीविरोधी कायदे केले

गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून मोदी शेतकरीविरोधी आहेत. पंतप्रधान झाल्यानंतरही त्यांनी उद्योगपतीधार्जिणे धोरण कायम ठेवून शेतकरीविरोधी निर्णय घेतले आहेत. राज्य सरकारांशी चर्चा न करताच त्यांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारा कायदा हुकूमशाही पद्धतीने लादला ...

अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारताची तुलना आता बांगलादेशसोबत होतेय - Marathi News | In terms of economy, India is now compared to Bangladesh | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारताची तुलना आता बांगलादेशसोबत होतेय

केंद्र सरकारचे सर्व निर्णय उद्योगपतींच्या भल्यासाठीच असून, सर्वसामान्य शेतकरी, कामगारांची लुबाडणूक करण्यासाठी शेतकरी व कामगार कायदे केले आहेत. यातून अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारताची तुलना आता बांगलादेशसोबत होऊ लागली आहे, टीका ...

केंद्र सरकारची आयात निर्यातीची धोरणं शेतकरीविरोधी : अशोक चव्हाण - Marathi News | Central government's import-export policies are anti-farmer: Ashok Chavan | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केंद्र सरकारची आयात निर्यातीची धोरणं शेतकरीविरोधी : अशोक चव्हाण

कृषी उत्पन्न बाजार समित्या मोडीत काढण्याची केंद्र सरकारची भूमिका आहे. मग शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव कसा मिळेल? असा प्रश्न सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला. ...