देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Gujrat, Ahmadabad Election : भाजपाने यावर टीका केली आहे. त्यांच्याकडे 15 लाखांचे दागिने, 10 लाखांची एसयुव्ही आणि शहरात फ्लॅट अशी संपत्ती होती, त्या शहरातच राहत होत्या. केवळ कागदोपत्री त्या कंभामध्ये राहत असल्याचे दाखविले. त्यांना कधी मूळ घरी शौचालय ब ...
Congress Sachin Sawant And BJP : "भाजपाचे नेते देशासाठी आदरणीय अशा भारतरत्न लता मंगेशकर व सचिन तेंडूलकर यांच्या मागे लपून महाराष्ट्र सरकार या भारतरत्नांची चौकशी करणार असा खोटा कांगावा करत होते." ...
Congress government is in the Minority : आधीच देशातील काही मोजक्याच राज्यांत काँग्रेसची सत्ता राहिली असतानाच आता अजून एका राज्यात काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकार अल्पमतात आलं आहे. ...
Congress Vijay Wadettiwar Statement in over Sanjay Rathod trouble in Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली, प्रकरणाचा गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राठोडांचा राजीनामा घेतल्याची माह ...
पुलवामा हल्ल्याला दोन वर्षे उलटून गेली. यानिमित्ताने विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्र सरकारवर टीका करण्यात येत आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रध ...