देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी मीरा भाईंदर शहराच्या दौऱ्यात स्थानिक कलाकार व साहित्यिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या समजून घेतल्या. याचवेळी त्यांनी मिरारोड भाईंदर शहराचे 'विश्वासघात आंदोलनात' नेतृत्व करताना केंद्रातील मोदी सरकारविरोधात जोरदार टीका केली ...
Shiv Sena leader Urmila Matondkar tweet on farmer Protest goes viral punjab local body elections 2021 results : पंजाबमध्ये आज झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये काँग्रेसने (Congress) दणदणीत विजय मिळवला आहे. ...
कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा चांगलाच फटका भारतीय जनता पक्षाला (भाजप) पंजाबमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये बसताना दिसत आहे. सुरुवातीचे कल हाती आले, तेव्हा काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल या पक्षांनी जोरदार मुसंडी मा ...
कोपरगाव तालुक्यासह शहर कॉंग्रेस कमिटी व युवक काँग्रेसच्यावतीने बुधवारी ( दि.१७ ) शहरातील साईबाबा कॉर्नर येथील पेट्रोल पंपावर गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. ...