देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
महाआघाडीत मोठ्या प्रमाणात अंतर्गत कलह दिसून येत आहे. रिस्थिती इतकी बिकट आहे की, एकेकाळी एनडीएविरुद्ध एकत्रित लढण्याच्या गप्पा करणारे पक्ष आता परस्परांविरुद्ध मैदानात उतरले आहेत. ...
Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून राज्यातील सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या विरोधी पक्षांच्या महाआघाडीला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. एकीकडे महाआघाडीमधील जागावाटपाचा घोळ अजूनही कायम असल्याने आरजेडी आणि काँग्रेसम ...
Rahul Gandhi News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिवाळीनिमित्त जुन्या दिल्लीतील प्रसिद्ध आणि सुमारे २३७ वर्षांची परंपरा असलेल्या घंटेवाला मिठाईच्या दुकानाला भेट दिली. यावेळी राहुल गांधी यांनी येथे स्वत: मिठाई ...