केंद्र शासनाने घनकचरा व्यवस्थापन नियम लागू केले आहेत. स्वच्छतेसाठी या नियमांची शहरात अंमलबजावणी होत आहे. उपद्रव शोध पथक व शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी थूंकणाऱ्यांवर, घाण करणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. घाण करणाऱ्यांवर द ...
नागपूर जिल्ह्यातील नरखेडा तालुक्यातील आरंभी गावचे सरपंच नरेश गिते यांनी गावात दारूबंदीचा निर्णय घेतल्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या संशयितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. ...
ठाणे महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची आज खऱ्या अर्थाने दिवाळी सुरु झाली आहे. सहाव्या वेतन आयोगाच्या त्रुटी दूर केल्या जाणार आहेत. तसेच टिएमटीच्या ६१३ कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या संयुक्त बैठकीत महापौर मीनाक्षी शिंदे ...
अखेर येत्या ८ नोव्हेंबर पासून ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाचे मिनी थिएटर सुरु होणार आहे. लोकमतचा पाठपुरावा प्रशासन आणि राजकीय मंडळी घातलेले लक्ष यामुळेच हे नाट्यगृह आता पुन्हा नव्या दमात सज्ज होत आहे. ...
अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व कोपरगावचे तहसीलदार किशोर कदम यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी क्रांतिवीर सेनेच्या वतीने नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू करण्यात आले. ...