जाफराबाद शहराचा पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी महिन्या काठी एकदा मिळत आहे. असे असतांना जाफराबाद नगर पंचायतीने जिल्हाधिका-यांकडे दोन महिन्यापूर्वी २२ लाखांच्या तात्पुरत्या नळ योजनेचा प्रस्ताव पाठवला होता. ...
धोकादायक झालेली इमारत, अपुऱ्या खोल्या, पावसाळ्यात टीपटीप गळणारा छत आणि जागोजागी छताचे तुकडे पडलेल्या धोकादायक परिस्थितीत येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आपला जीव मुठीत घेऊन काम करीत आहेत. ...
जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या अनेक योजना असताना त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने नाराजी व्यक्त करत पुढील वर्षी या योजना तळागळापर्यंत पोहचवून औद्योगिक विकास घडवून आणावा, अशा सूचना केंद्र शासनाच्या लघु, मध्यम उद्योग वि ...
माणसांबरोबरच दुष्काळग्रस्त भागातील जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वोच्च प्राधान्यक्रमाने उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सांगली जिल्ह्यात आतापर्यंत 22 चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी 13 चारा छावण्या सुरू झालेल ...
आंधळी (ता. पलूस) येथील नाईक मळा याठिकाणी अनुप मोहन माने यांच्या शेतात जावळ विधीला मातीची काळी बाहुली, हिरवे कापड, बांगड्या व पूजेचे साहित्य जमा करून तेथे बोकडाचा बळी दिला जात असल्याच्या प्रथेचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गुरुवारी भांडाफोड केला. अंनि ...
मागील तीन महिन्यांचे थकित वेतन मिळावे आणि शासनाने जाहीर केल्याप्रमाणे वाढीव मानधनासह मानधन फरकाची रक्कम मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या नेतृत्वाखाली अंशकालीन स्त्री परिचर कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ...
२० टेबलांवर मतमोजणी करण्यासाठी परवानगी दिल्याने टेबलसंख्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सहाने वाढल्याने मतमोजणी प्रक्रिया वेगाने करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. दोन्ही मतदारसंघांत प्रत्येकी सहा विधानसभा मतदारसंघांत एकूण १२० टेबल लागणार आहेत. ...
कवठेमहांकाळ तालुका तसा दुष्काळीच. गेल्या एक दोन वर्षात अल्प पावसामुळे तालुक्यात सध्या दुष्काळस्थिती आहे. तालुक्यातील सर्व गावांमध्ये गंभीर स्वरूपाचा दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. या टंचाईपरिस्थितीवर मात करण्यासाठी शासन आणि प्रशासन यांच्यामार्फत विवि ...