लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी

Collector, Latest Marathi News

CoronaVirus Lockdown : परप्रांतीय कामगारांना थांबवा; अन्यथा उद्योग बंद - Marathi News | CoronaVirus Lockdown: Stop Migrant Workers; Otherwise the industry is closed: Fear of the entrepreneurs: Statement given to the District Collector | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :CoronaVirus Lockdown : परप्रांतीय कामगारांना थांबवा; अन्यथा उद्योग बंद

कोल्हापुरातील उद्योगांचे चक्र सुरू झाले असून काहीही करून गावी जाणाऱ्या परप्रांतीय कामगारांना थांबवा, अशी विनंती कोल्हापूर जिल्ह्यातील विविध नऊ औद्योगिक संघटनांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली. ...

बफर क्षेत्रातील प्रतिबंध हटविले - Marathi News | Buffer zone restrictions removed | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बफर क्षेत्रातील प्रतिबंध हटविले

भंडारा तालुक्यातील गराडा बुज. येथील एक महिला कोरोनाबाधीत असल्याचे पुढे आले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाययोजना म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी कंटेनमेंट क्षेत्र व बफर क्षेत्र घोषीत केले होते. या क्षेत्रातील सर्व मार्ग बंद करून सदर गावांच्या सीमा आवागमनासाठी ...

CoronaVirus News: धक्कादायक!; 6 दिवसांपूर्वी थाटात केलं लग्न, आता नवरदेवच निघाला कोरोना पॉझिटिव्ह, संपूर्ण गावात कर्फ्यू - Marathi News | CoronaVirus Marathi News newly married youth corona positive in alwar in rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: धक्कादायक!; 6 दिवसांपूर्वी थाटात केलं लग्न, आता नवरदेवच निघाला कोरोना पॉझिटिव्ह, संपूर्ण गावात कर्फ्यू

या लग्नात कुटुंबातील लोक आणि गावातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यानंतर आता जिल्हाधिकारी इंद्रजीत सिंह यांनी गावाच्या एक किलोमिटर भागात कर्फ्यू लावला असून नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव केला आहे. ...

जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढणार : मुंबई, ठाणे, पुण्यातून येण्यासाठी सहा हजार जणांची नोंदणी - Marathi News | Registration of 6,000 people from Mumbai, Thane and Pune | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढणार : मुंबई, ठाणे, पुण्यातून येण्यासाठी सहा हजार जणांची नोंदणी

मुंबईहून १ हजार ९४१ जणांनी, ठाण्याहून १ हजार ९६५ जणांनी व पुण्याहून २ हजार २४३ जणांनी नोंदणी केली आहे. हे तीनही जिल्हे रेडझोनमध्ये असल्याने तसेच येथून येणा?्यांची संख्या ही मोठी असल्याने जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. ...

यांनी असा गंभीर निर्णय का घेतला: दोडामार्ग सरपंच संघटनेचा इशारा¨; ..तर सामूहिक राजीनामे देणार - Marathi News |  Why did he take such a serious decision: | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :यांनी असा गंभीर निर्णय का घेतला: दोडामार्ग सरपंच संघटनेचा इशारा¨; ..तर सामूहिक राजीनामे देणार

चाकरमान्यांना क्वारंटाईन करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी माध्यमिक विद्यालय इमारती व अन्य शासकीय इमारतीचा वापर करा. तशी तजवीज प्रशासनाने करावी असे सांगितले असता आपल्याला जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार काम करावे लागेल. त्यात मी हस्तक्षेप करू शकत नाही, ...

ज्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही तेथे कडक कारवाई केली जाईल - डॉ. अभिजीत चौधरी - Marathi News | Traders should co-operate by strictly adhering to social distance | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ज्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही तेथे कडक कारवाई केली जाईल - डॉ. अभिजीत चौधरी

याबाबत 15 किंवा 16 मे रोजी पुन्हा व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यातयेईल, असे सांगितले. परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून लोक मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येत आहेत याबाबत अधिक दक्षता घेणे आवश्यक असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौध ...

कोल्हापूर जिल्ह्यातील १३ निवारागृहांमध्ये राज्यातील १०९ परराज्यातील १२६ - दौलत देसाई - Marathi News | 326 out of 109 outlying states in 13 shelters in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील १३ निवारागृहांमध्ये राज्यातील १०९ परराज्यातील १२६ - दौलत देसाई

कोल्हापूर : जिल्ह्यातील 13 निवारागृहांमध्ये राज्यातील 109 आणि परराज्यातील 326 अशा एकूण 435 जणांची सोय करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी ... ...

शासकीय यंत्रणेत समन्वय होताच, तर मग गोंधळ कसा उडाला? - Marathi News | As soon as there is coordination in the government system, then how did the confusion arise? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शासकीय यंत्रणेत समन्वय होताच, तर मग गोंधळ कसा उडाला?

नाशिक : एका यंत्रणेने सांगायचे दुकान उघडा आणि दुसऱ्या यंत्रणेने परवानगी विचारायची प्रसंगी गुन्हे दाखल करण्याची धमकी द्यायची यामुळे उडालेल्या गोंधळातून शासकीय समन्वयाचा अभाव अधोरेखित झाला. जिल्हाधिकाऱ्यांनी लगोलग खुलासा करून असे काही घडलेच नसल्याचा दा ...