केंद्र सरकार भारतातून होणाऱ्या तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध आणण्यासाठी सातत्याने उपाययोजना करत आहे. याअंतर्गतच सरकारने २० जुलै २०२३ पासून बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी लागू केली. ...
केंद्र सरकारकडून पंतप्रधान (पीएम-किसान) शेतकरी सन्मान निधीसाठी प्रतिवर्षी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात येतात. त्याच धर्तीवर राज्य सरकारकडून 'नमो किसान' योजना राबविण्यात येणार आहे. ...
Nana Patole Criticize Modi Government: भाजपा लोकशाही नाही तर सत्तेच्या स्वार्थासाठी काम करत आहे. काँग्रेस पक्ष जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून मोदी सरकार व ‘येड्याच्या’ सरकारचा पर्दाफाश करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी द ...
Maharashtra Politics: सूर्याच्या दिशेने जरूर यान सोडा, पण आधी कांद्याचे ‘यान’ लॅण्ड करा! नाहीतर २०२४ मध्ये सत्तेचे यान कसे भरकटेल हे तुम्हाला कळणार नाही, अशी टीका करण्यात आली आहे. ...
दोन दिवसीय परिसंवादाच्या दरम्यान, भरड धान्य लागवडीच्या विविध पैलूंवर विस्तृतपणे चर्चा करण्यात आली, ज्यामध्ये आनुवंशिकतेद्वारे उत्पन्न वाढ, प्रभावी कृषी पद्धती, मूल्य साखळी एकत्रीकरण आणि प्रक्रिया संधी यांचा समावेश आहे. ...