आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
टाटा पंचच्या या मालकाने केबिनमध्ये लाकडी आणि प्लास्टिकच्या टोकऱ्या ठेवल्या होत्या. त्यात संत्रं ठेवण्यात आली होती. याशिवाय कारमध्ये फळांनी भरलेले डबेही ठेवलेले होते. ही कार फळांनी पूर्णपणे भरण्यात आली होती. ...
नागपूर निवासी जोशी कुटुंब हे मुंबई येथील आपले काम आटोपून समृद्धी महामार्गाने २८ डिसेंबरला नागपूरकडे जात होते. पहाटे ५ वाजताच्या सुमारास कारंजा पासून १० किलोमीटर अंतरावर चालकाचा डोळा लागल्याने थेट गाडी रस्त्यालगतच्या कठड्यावर जोरदार आदळून तीन ते चार व ...