श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
राज्यात घडणाऱ्या घडामोडी, शिवसेनेतील बंडखोरी या सर्व मुद्द्यांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना या मुखपत्रातून संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना मुलाखत देत भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
Draupadi Murmu's Emotional Story: दिल्लीपासून 1650 किमी लांबवरचे भुवनेश्वर, तेथून ३०० किमी लांब मयूरभंज आणि तेथून आणखी २५ किमी दूरवर असलेले आदिवासी गाव पहाड़पुर. तेवढेच खडतर... ...
Ashoka Stambh controversy: नवीन संसद भवनाच्या छतावर उभारण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या स्तंभाच्या रचनेवरुन विरोधकांकडून अनेक आरोप होत आहेत. ...
आईचा आशीर्वाद आणि कुटुंबाचा स्नेह असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले असून कुटुंबातील सदस्यांसमवेतचे घरातील फोटोही त्यांनी शेअर केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मोठी राजकीय लढाई जिंकल्याचा आनंद कुटुंबीयांच्या चेहऱ्यावरही दिसत आहे. ...