श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Chandrapur : चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौरपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. भाजपने उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख संदीप गिन्हे यांना सत्तास्थापनेचा अधिकृत प्रस्ताव दिला असला, तरी उद्धवसेनेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. ...
PM Modi Rajya Sabha Speech: राज्यसभेत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. शीख समाजाचा अपमान, संविधानाचा अनादर आणि सदानंद मास्टर यांच्या संघर्षावर मोदींनी काय भाष्य केले? वाचा सविस्तर. ...
Ramdas Athawale Rajya Sabha Speech: राज्यसभेत रामदास आठवले यांनी काँग्रेस आणि UPA वर निशाणा साधला. "तिकडे ५ वर्षे राहिलो असतो, इथे १३ वर्षे मंत्री आहे" असे म्हणत त्यांनी राजकीय टोलेबाजी केली. ...