श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दोन जु्ळ्या बहिणींच्या सुसाईट नोटचा पुरावा दाखवला. या मुलींनी स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी महिला आयोगालादेखील तक्रार केली होती. त्याचा पुरावा थेट सुषमा अंधारे यांनी सादर केला. ...
कुलविंदर सिंह बैंस यांच्या भाजपा प्रवेशाने पक्षाला धक्का न बसता, शिवसैनिकात चैतन्य निर्माण झाल्याची प्रतिक्रिया उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शाहू यांनी दिली. ...
Uttar Pradesh BJP News: त्यांनी आपल्या समाजातील २ मुली पळवल्या तर तुम्ही मुस्लिमांच्या १० जणीं घेऊन, असं विधान उत्तर प्रदेशमधील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील भाजपाचे माजी आमदार राघवेंद्र सिंह यांनी केल्याने त्यावरून मोठा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. ...
Ravindra Dhangekar Criticize Navnath Ban: भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनीही रवींद्र धंगेकर यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता धंगेकर यांनी बन यांची खिल्ली उडवली असून, हा डोरेमॉन कोण आहे, अशा खोचक प्रश्न समाज माध्यमांमधून विचारला आहे. ...