श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
अमित शाह : मुख्यमंत्रिपदाची जागा रिक्त नाही, गायक मैथिली ठाकूरसाठी घेतली सभा; राहुल गांधी : मेड इन बिहार असे लिहिलेले मला पाहायचे, तेजस्वी यादवांसाठी घेतली सभा ...
शेतीत नावीन्य, वित्तीय समावेशकता आणि आरोग्य उपक्रमांद्वारे, समुदायांना स्वतः नेतृत्व करण्याचा अधिकार मिळाला की प्रगती कशी साधता येते, हे या लोकांनी सिद्ध केले आहे. ...
Solapur News: सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, यशवंत माने व विक्रांत पाटील, अजिंक्यराणा पाटील आणि माढा येथील माजी आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजीतसिंह शिंदे यांच्यासह त्यांचे बंधू यांनी आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व ग् ...