श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Eknath Shinde News: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध ठिकाणी महायुतीमधील घटक पक्षांमध्ये जागावाटप आणि इतर कारणांवरून खटके उडताना दिसत आहेत. यादरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य ...
Bihar Assembly Election 2025: बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण ३ कोटी ७० लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये १.९५ कोटी पुरुष आणि १.७४ कोटी महिला मतदारांचा समावेश आहे ...
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी युतीला तिलांजली दिली आहे. प्रदेशाध्यक्षाचे काम युती धर्म पाळायचे असते, परंतु चव्हाणांनी त्यांच्या बॅनरवरून, भूमिपूजन कार्यक्रमातून स्पष्ट दाखवून दिले, कुठेही युती धर्म पाळला जात नाही असा आरोप शिंदेसेनेचे उपजिल्हाप्र ...
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी भाजप नेते लालकृष्ण अडवाणींचे कौतुक केले. वर्षानुवर्षे सार्वजनिक सेवेनंतर, फक्त एका घटनेवरून एखाद्या व्यक्तीचा न्याय करणे चुकीचे आहे. यावेळी त्यांनी नेहरू आणि इंदिरा गांधी यांची उदाहरणे दिली. ...
Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाचा धुरळा शांत होत नाही तोच एनडीए आणि महाआघाडी (राजदवी) यांच्यात कोण बाजी मारणार याच्या जोरदार चर्चांनी सगळ्यांची धाकधूक वाढवली आहे. ...