श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
मनरेगा कायद्यांतर्गत अनेक राज्यांमध्ये लाभार्थींची नोंदणी केवळ सुमारे ५० टक्केच होती याकडे समितीच्या सदस्यांनी लक्ष वेधले. नव्या कायद्यात ग्रामीण कामगारांसाठी १२५ दिवसांच्या रोजगाराची तरतूद आहे. ...
सध्याच्या काळात काही निर्णयांमुळे निष्ठावान कार्यकर्त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना निर्माण झाली आहे असं प्रकाश मोटे यांनी म्हटलं. ...
CM Devendra Fadnavis Reaction on BMC Election 2026: भाजपाचे अमित साटम आणि शिंदेसेनेचे राहुल शेवाळे यांनी संयुक्तपणे मुंबई मनपा निवडणुकीसाठी जागावाटपाची घोषणा केली. ...
आमदार फरांदे यांचे पुत्र अजिंक्य यांनी प्रभाग क्रमांक ७ मधून ओबीसी गटातून अर्ज दाखल केला होता, तर आमदार हिरे यांच्या कन्या रश्मी यांनी सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ८ मधून ओबीसी महिला याच प्रवर्गातून अर्ज दाखल केला होता. या दोघांनीसुद्धा गेल्या दोन ...
Mumbai BEST Bus Accident: भांडुप पश्चिमेला रात्री १०च्या सुमारास घडलेल्या या भीषण दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला, तर १० जण जखमी झाले. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली ...