श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
या जनतेने तुमच्याकडे पाठ फिरवली तर तुम्हाला परत शहरात राहता येणार नाही. ज्या मामा चौकातून तुम्ही मोठे झाला तिथेच तुमचे विसर्जन होऊ शकते असा घणाघात संजय केनेकरांनी संजय शिरसाट यांच्यावर केला. ...
Nashik Municipal Election 2026: नाशिकमध्ये भाजपाने कारवाईचा बडगा उगारत पक्षातून ५४ जणांना हाकलले. पक्षातून बडतर्फ करण्यात आलेल्यांमध्ये माजी महापौरांचाही समावेश आहे. ...
PMC Election 2026 पीएमपीला यंदा अपेक्षित उत्पन्न ७९८ कोटी ५० लाख रुपये असून, अपेक्षित खर्च १,७४७ कोटी १ लाख रुपये आहे. त्यामुळे दैनंदिन संचालनासाठी अतिरिक्त निधीची गरज भासणार आहे. ...
Sanjay Raut News: मुंबईत यापुढे विमानतळ नसेल, कारण ते आंतरराष्ट्रीय शहर आहे ना, मुंबई विमानतळाचा भूखंड अदानीला देणार आहेत, असा दावा संजय राऊतांनी केला. ...
Ambernath Shivsena-BJP Clash Video: अंबरनाथ नगरपरिषदेच्या बाहेर आज हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर भाजप आणि शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. नगरपालिकेबाहेर झालेल्या या राड्याचे व्हिडिओ सध्या सोशल ...