श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Achalpur Nagar Parishad: अमरावती जिल्ह्याच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी! अचलपूर नगरपरिषदेत समितीच्या सभापती पदांसाठी कट्टर विरोधक भाजप आणि एमआयएम एकत्र आले आहेत. ...
BMC Election 2026 Result: महानगरपालिका निवडणुकीतील पराभवानंतर भाजपाविरोधात आरोप करणाऱ्या समाधान सरवणकर यांनी आपली तलवार म्यान केली असून, भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या सूचनेनुसार सदर विषय येथेच थांबवण्यात येत आहे, असे त्यांनी सोशल मीडियावर ए ...
Municipal Election 2026: उद्धवसेना, मनसे, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींनी आपापल्या पक्षाच्या पराभूतांची साधी विचारपूस केली नाही, असे म्हटले जात आहे. ...