श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
इच्छुकांची नावे कोअर कमिटी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठविली होती. या नावांवर चव्हाण यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंतिम निर्णय घेणार आहे. ...
नबीन यांनी केंद्र व राज्य सरकारच्या योजना घेऊन तळागाळातील लोकांपर्यंत जा, जनसंपर्क वाढवा, असा सल्ला देताना संघटनात्मकदृष्ट्या पक्ष मजबूत कसा करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. ...
गोव्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, आगामी विधानसभा निवडणुका, विकासात्मक मुद्दे तसेच युतीतील समन्वय यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. ...
गोवा मागील १४ वर्षात विकासाच्या नावाने १४० वर्ष मागे गेला आहे. कायदा व सुव्यवस्था ढासळलेली आहे, असा आरोप गोवा महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसांनी केला. ...
Municipal Mayor Election: महामुंबईतील ९ महापालिकांपैकी ठाणे, कल्याण-डोंबिवली व उल्हासनगर या ३ महापालिकांमध्ये महापौरपदासाठी फक्त शिंदेसेनेच्याच उमेदवारांचे अर्ज आले. त्यामुळे या तिन्ही महापालिकांत आपला महापौर बसवण्यात शिंदे सेनेला यश आले. ...
अन्सारी यांनी आपल्या मुलाखतीत अफगाणिस्तानपर्यंतचा प्रदेश त्या काळी भारताचाच भाग असल्याचे सांगत, असा तर्क मांडला की, जर तो भाग भारताचा होता, तर तिथून आलेले लोकही भारतीयच होते. ...
ठाणे महापालिका महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्यात आले आहेत. शिंदेसेनेचा महापौर असणार आहे, तर भाजपाला उपमहापौरपद देण्यात आले आहे. ...