श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
राज्यासमोरच्या अनेक महत्त्वाच्या आणि तातडीच्या विषयांची मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेप्रमाणे कोंडी झालेली आहे. ती सोडविण्यासाठी आगामी अधिवेशन सत्कारणी लागेल, अशी अपेक्षा करावी काय? ...
राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि शिंदेसेना यांनी एकत्र गट स्थापन केल्यामुळे या तीन पक्षांची मिळून सदस्य संख्या ३३ झाली आहे. त्यामुळे त्यांना स्थायी समितीमध्ये चार सदस्य पाठवता येणार आहेत. ...
नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांचे अभिनंदन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुंबईचे दोन्ही पालक मंत्री आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत. ...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या उपमहापौर पदाच्या निवडीवरून शिंदेसेनेमध्ये राजकीय नाट्य बघायला मिळाले. नवनिर्वाचित उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या निवडीवर मंत्री संजय शिरसाट नाराज असल्याची चर्चा असून, त्यावरूनच धुसफूस सुरू झाली. ...