आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
भारतीय जनता पक्षाने रविवारी (१४ डिसेंबर) एक महत्त्वाची नियुक्ती केली. बिहारमध्ये मंत्री असलेल्या नितीन नबीन यांची पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...
Maharashtra Assembly Winter Session 2025: सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या या भागात भू-माफियांकडून रोहिंग्यांना बेकायदेशीर घरे विकली जात आहे. त्यातील काहींनी जर सरकारी आस्थापनांवर रॉकेट लॉंचर डागले किंवा बॉम्ब फेकला तर कोण जबाबदार राहणार असा स ...
Jayant Patil Sanjay Savkare: विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जयंत पाटलांनी पोलिसांवर सडकून टीका केली. पोलीस हजामती करताहेत का? असा संतप्त सवाल त्यांनी केला. त्याला मंत्री संजय सावकारेंनी आक्षेप घेताच पाटलांचा पारा चढला आणि दोघांमध्ये शाब्द ...
Thiruvananthapuram Corporation Election Results: केरळच्या राजकारणात एक मोठे आणि महत्त्वाचे वळण येण्याची शक्यता आहे. केरळ कॅडरमधील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी राहिलेल्या आर. श्रीलेखा या तिरुवनंतपुरमच्या महापौर बनू शकतात, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. ...
Kerala Election Results: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील निकालांमुळे केरळमधील राजकीय हवा बदलत असल्याचे संकेत मिळत असून, या निकालांचा २०२६ मध्ये होणाऱ्या केरळमधील विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होईल, याबाबच वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. ...