आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका आणि विनोद घोसाळकर यांच्या सून तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर पहिल्यांदाच विनोद घोसाळकर यांनी त्यांची भूमिका मांडली. ...
मला आणि घोसाळकर कुटुंबाला न्याय मिळेल हीच अपेक्षा माझी मुख्यमंत्र्यांकडे आहे. जे काम माझ्यावर पक्ष सोपवेल ती जबाबदारी मी पार पाडेन असं तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटलं आहे. ...
पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्व आणि संसदीय समितीने जो विश्वास माझ्यावर टाकला आहे तो १०० टक्के सार्थ ठरवण्याचा माझा प्रयत्न राहील असं नितीन नबीन यांनी म्हटलं आहे. ...
Tejasvee Abhishek Ghosalkar Resignation: आज राजकारण करताना, जनतेसाठी काम करताना आणि माझ्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना मला अपार अडचणींचा सामना करावा लागत आहे असं तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या. ...