यावर्षी हतनूर धरणात दोन टक्के पाणी साठा शिल्लक राहिल्यामुळे भुसावळातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची करावी लागत आहे. पोलीस वसाहतीत गेल्या कित्येक वर्षांपासून बंद पडलेला हातपंप उपविभागीय पोलीस अधिकारी व बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक य ...
मध्य रेल्वे मुंबई विभागामध्ये अप व डाऊन मार्गावर कल्याण आणि कसारा दरम्यान १९ रोजी साडेतीन तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे १८ व १९ मे रोजी मुंबई-भुसावळ-मुंबई, मुंबई-भुसावळ पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे. ...
टेलिकॉममुळे रेल्वेची तिकिटे, जन्म प्रमाणपत्रे, तक्रारी आॅनलाइन नोंदणे, आॅनलाइन बँकिंग सेवा, विविध उपयोगितांसाठी बिलांची अदा करणे इ. गेल्या दोन वर्षांत बहुतेक सेवा मोबाइल फोनवर येत आहेत कारण टेलिकॉम क्षेत्राची घोडदौड जोमाने सुरू आहे. शेतीपासून उत्पादन ...
पानटपरीवर होत असलेल्या गर्दीच्या वादातून दाखल केलेली केस मागे घ्यावी या कारणावरून खून करणाऱ्या ज्ञानेश्वर पंडित खोडे (कोळी) याला येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.पी.डोरले यांनी बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...
भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथे वाहतुकीस अडथळा निर्माण करणाºया राखेच्या टँकरला बाजूला करण्याच्या कारणावरून दोघांनी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गजानन करेवाड यांना धक्काबुक्की करून मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी बाराला घडली. ...
रेल्वे फलाटांवर अवैधरित्या प्रवेश रोखण्यासाठी व प्रवाशांमध्ये जागरुकता वाढावी या उद्देशाने रेल्वे प्रशासनातर्फे दक्षिणेकडील मुख्य प्रवेशद्वारासमोर फलाट तिकिटांची तपासणी करण्यात आली. यामुळे रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे. ...
मुस्लीम समाज बांधवांच्या पवित्र रमजानच्या महिन्याला ७ मेपासून सुरुवात झाली आहे. रमजान महिन्यातील प्रत्येक रोजा सोडताना खजूर खाण्याची पूर्वा पार प्रथा आहे. या पार्श्वभूमीवर विदेशातून भुसावळच्या बाजारपेठेत विविध जातीच्या चांगल्या प्रतीचे पेंडखजूर दाखल ...