कोरोना व्हायरसमुळे खेळाडूंना सतत बायो बबलमध्ये रहावं लागतंय. त्यात टीम इंडिया सहा महिन्यांपासून एकामागून एक बायो बललमध्ये राहत आहेत. हे बबल खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी योग्य असले तरी मानसिकरितीनं थकवणारे आहे. ...
Team India’s upcoming schedule after T20 World Cup 2021 exit : भारतीय संघाला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून रिकाम्या हाती माघारी परतावे लागले. वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीवर बोलताना जसप्रीत बुमराह, भरत अरूण आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ...
भारतीय संघाचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान साखळी फेरीतील अखेरचा सामना खेळण्याआधीच संपुष्टात आले. आज नामिबियाविरुद्ध औपचारिक लढतीत टीम इंडिया मैदानावर उतरणार आहे. ...
हार्दिकनं पाकिस्तानविरुद्ध ११, न्यूझीलंडविरुद्ध २३ व ०-१७ आणि अफगाणिस्ताविरुद्ध ३५* व ०-२३ अशी कामगिरी केली. आयपीएल २०२१नंतर हार्दिकनं दुखापतीतून सावरण्यासाठी NCA मध्ये जाण्याएवजी मुंबई इंडियन्ससोबत राहणे पसंत केलं आणि त्यावरूनही बीसीसीआय नाराज आहे. ...
द्रविडनं २०१५ ते २०१९ या कालावधीत भारत अ व १९ वर्षांखालील संघासोबत काम केलं आहे. सध्या तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून काम पाहत आहे. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या अनेक युवा खेळाडूंनी राष्ट्रीय संघात आपले नाणे खणखणीत वाजवले आहे ...
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविड ( Rahul Dravid) विराजमान होणार असल्याचे बीसीसीआयनं बुधवारी जाहीर केले. ...
१९८३च्या वर्ल्ड कप संघाचे कर्णधार कपिल देव ( Kapil Dev) यांनी टीम इंडियाच्या लाजीरवाण्या कामगिरीवर तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी बीसीसीआयलाही सल्ला दिला ...