जिल्ह्याच्या संपर्कमंत्रीपदाची जबाबदारी असल्याने भाजपा कार्यकर्ते- पदाधिकाºयांना बळ देण्याऐवजी पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडून इतर पक्षातील नेत्यांना अधिक महत्त्व देण्यात येत असल्याने स्थानिक पदाधिकाºयांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ...
कमी पावसामुळे उद्भवलेल्या स्थितीमध्ये प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींनी जनता व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काम करावे, शासन टंचाईस्थितीमध्ये जनतेसोबत आहे, असे प्रतिपादन पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी येथे आयोजित बैठकीत केले. ...
दुष्काळ निवारणाच्या कामामध्ये अधिकारी, कर्मचाºयांनी कुचराई न करता नागरिकांच्या समस्येकडे गांर्भीयाने लक्ष द्यावे या कामात कुचराई केल्यास संबधीताविरुध्द कारवाई करण्याचा इशारा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला. ...
दुष्काळाचा सामना करण्यासाठी विद्यमान शासन समर्थ असून, चारा पाणी व दुष्काळी कामे पडू देणार नसल्याची ग्वाही पालक मंत्री बबनराव लोणीकर यांनी आयोजित टंचाई बैठकीत दिली. ...
जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली असून, शेतकरी अडचणीत सापडले आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन पालकमंत्री बबनराव लोणीकर व जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांना देण्य ...
पाणीपुरवठा योजनांसाठी निधी देवूनही तो खर्च केला जात नसल्याचे सांगत शुक्रवारी पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली़ यावेळी त्यांनी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांवरही निष्क्रियतेचा ठपका ठेवत आरोपांच्या फैरी झाडल्या़ प ...