07:10 PM पिंपरीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; सहा महिलांची सुटका
07:09 PM ठाणे: लुटमार करीत पोलिसांच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघा लुटारुंना आठ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
07:03 PM भुनवेश्वर कुमार आज #SRH चे नेतृत्व करतोय.. त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे... पंजाब किंग्ससमोर तगडे लक्ष्य उभे करण्याचा निर्धार
06:43 PM India's Squad for SA T20I : ना गब्बर, ना संजू, ना राहुल....; निवड समितीच्या निर्णयावर पेटले रान, नेटिझन्सने BCCIला विचारले सवाल
06:40 PM पेनूरजवळ दोन कारची समोरासमोर धडक; तिघांचा जागीच मृत्यू
06:08 PM सोलापूर: नव्याने होत असलेल्या मोहोळ पंढरपूर महामार्गावर पेनुर जवळील माळी पाटी नजीक भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू
06:06 PM मुंबई: पेट्रोलवरील VAT मध्ये प्रतिलीटर २ रुपये ८ पैसे आणि डिझेलवरील VAT मध्ये प्रतिलीटर १ रुपया ४४ पैसे कपात, राज्य सरकारचा मोठा निर्णय
Libra Features: तुला अर्थात पारडे, जे नेहमी समसमान न्याय देते, हीच वृत्ती असते तूळ राशीच्या लोकांची. जाणून घ्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणखी काही पैलू! ...
Astrology : मीन राशीतील ३ महत्त्वाचे ग्रह एकत्र आल्याने त्रिग्रही योग होत आहे. त्याचा प्रभाव सर्व राशींवर पडत आहे, परंतु हा त्रिग्रही योग ३ राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. ...
Virgo personality : प्रत्येक राशीचा स्वभाव त्या राशीच्या लोकांवर आपला प्रभाव निर्माण करतो. कन्या राशीच्या लोकांचा स्वभाव कधी कसा बदलू शकेल याची शाश्वती देता येणार नाही! ...
काही लोक तबकडीवर पिन ठेवावी तसे पिन बाजूला करेपर्यंत अथक बोलत राहतात. अशा लोकांना बोलायला कोणतेही विषय चालतात. समोर मूक व्यक्ती बसवली तरी त्याच्याही वाटचे बोलायची यांची तयारी असते. त्यांना पाहता आपल्याला शोले मधील बसंती नाहीतर जब वुई मेट मधील गीत नक् ...
शरीराचा त्याग केल्यावर सर्व लोकांच्या हृदयाचे ठोके देखील थांबतात, परंतु भगवान श्रीकृष्णांनी शरीर सोडले, पण त्यांचे हृदय अजूनही धडधडत आहे. तुमचा यावर विश्वास बसणार नाही, पण पुराणात आणि काही घटनांमध्ये दिलेल्या माहिती या सत्यासमोर तुम्ही देखील नतमस ...