लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आसाम

आसाम, मराठी बातम्या

Assam, Latest Marathi News

आसामचे एनआरसी धार्मिक तणावाचे कारण ठरू नये! - Marathi News |  Assam's NRC should not be the cause of religious tension! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आसामचे एनआरसी धार्मिक तणावाचे कारण ठरू नये!

आसाममधल्या ३.२९ कोटी लोकसंख्येपैकी फक्त २.८९ कोटी भारताचे नागरिक आहेत अन् उर्वरित ४० लाख ७ हजार ७०७ लोकांच्या भारतीय नागरिकतेबाबत काही प्रश्नचिन्हे आहेत, असे मसुद्यावरून स्पष्ट झाले. ...

आसाममध्ये गेलेले तृणमूलचे नेते परतले माघारी, विमानतळावरच काढली रात्र - Marathi News | Six Trinamool leaders leave Assam after being detained overnight at Silchar airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाममध्ये गेलेले तृणमूलचे नेते परतले माघारी, विमानतळावरच काढली रात्र

तृणमूल काँग्रेसच्या आसाम प्रदेशाध्यक्षांनी राजीनामा देऊन ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचे स्पष्ट करुन टाकले. ...

तृणमूल नेत्यांना आसामात रोखले, मारहाणीचा आरोप - Marathi News |  The Trinamool leaders in Assam, the accused of the assault | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तृणमूल नेत्यांना आसामात रोखले, मारहाणीचा आरोप

‘नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स’च्या अंतिम मसुद्याच्या प्रसिद्धीनंतर आसाममध्ये उद््भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या खासदार-आमदारांच्या आसाम भेटीवरून तृणमूल व भाजपामध्ये गुरुवारी खडाजंगी झाली. ...

13 वर्षांमध्ये ममतांचा यू टर्न; घुसखोरांना विरोध करत लोकसभेत भिरकावले होते कागद - Marathi News | What Mamata Banerjee Said Of Bangladeshi Immigrants In 2005 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :13 वर्षांमध्ये ममतांचा यू टर्न; घुसखोरांना विरोध करत लोकसभेत भिरकावले होते कागद

एकेकाळी घुसखोरांना विरोध करणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी आता अचानक भूमिका बदलली आहे. ...

अमित शहांच्या दौऱ्यामुळे प. बंगालमध्ये तणाव?; वाद पेटण्याची शक्यता - Marathi News | Amit Shah's tour Tension in Bengal ;; The possibility of blaming | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहांच्या दौऱ्यामुळे प. बंगालमध्ये तणाव?; वाद पेटण्याची शक्यता

आसाममध्ये नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझनमधून ४० लाख लोकांची नावे वगळल्याने तृणमूल काँग्रेस व भाजपा यांच्यात टीकायुद्ध सुरू असून, आसामपेक्षा पश्चिम बंगालमध्ये अधिक तणाव दिसत आहे. ...

आसाममधील एनआरसीमधून ४० लाख लोकांना वगळल्यास गृहयुद्ध पेटेल - ममता बॅनर्जी  - Marathi News | Civil war in Assam, if left out of 4 million people in Assam, Mamata Banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाममधील एनआरसीमधून ४० लाख लोकांना वगळल्यास गृहयुद्ध पेटेल - ममता बॅनर्जी 

आसाममधील नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्समधून (एनआरसी) ४० लाख लोकांना वगळल्यास यादवी वा गृहयुद्ध होईल, या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काढलेल्या उद्गारांमुळे खळबळ उडाली असून, भाजपा व काँग्रेसनेही तणावाचे वातावरण निर्माण करू नका, असा इशार ...

म्यानमारच्या पाच जणांना अटक, सोन्याची 218 बिस्कीटे जप्त - Marathi News | apprehended 5 Myanmar nationals with 218 gold bars in mizoram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :म्यानमारच्या पाच जणांना अटक, सोन्याची 218 बिस्कीटे जप्त

म्यानमार येथील पाच जणांना आसाम रायफलच्या बटालियनने अटक केली आहे. या पाच जणांकडून तब्बल 218 सोन्याची बिस्कीटे जप्त करण्यात आली आहेत. ...

'आसामप्रमाणे मुंबईतही एनआरसी लागू करा' - Marathi News | NRC should be implemented in Mumbai and across the country says bjp mla Raj Purohit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आसामप्रमाणे मुंबईतही एनआरसी लागू करा'

आसामप्रमाणेच मुंबईतही नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स लागू करा, अशी मागणी भाजपाचे आमदार राज पुरोहित यांनी केली आहे. ...