आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कोरोना संक्रमणामुळे कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यासाठी सहा महिन्याची मुदतवाढ दिली. त्यामुळे राज्य सरकारला दिलासा मिळाला. ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत अंतर्गत राजकारण चांगलेच रंगले असून, सभापती बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातूनच माजी सभापती देवीदास पिंगळे गटातील संचालकांनी विद्यमान सभापती संपत सकाळे हे बाजार समितीचे ठराव मोडीत काढून त्याविरोधात निर्णय घेत ...
सातवा वेतन आयोग लागू करणे, सहाव्या वेतन आयोगाची थकीत महागाई भत्त्याची रक्कम मिळावी यासह विविध मागण्यांसाठी बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या दहा दिवसांपासून सुरू केलेल्या बेमुदत धरणे आंदोलनात तोडगा काढण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समिती संचाल ...
गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असून, बाजार समितीत पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने कोथिंबिरीचे भाव तेजीत आले आहेत. ...