Navi Mumbai : आज नेरुळ ते बेलापूर दरम्यानचा पामबीच मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला जाणार आहे. नेरुळ येथून केवळ आंदोलकांच्या गाड्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी नवी मुंबई विमानतळ हे मुंबई विमानतळाचाच विस्तारीत भाग आहे असा तर्क लावत त्यामुळे या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज हेच नाव राहील असं म्हटलं होतं. ...
बाळासाहेबांनीच दि. बा. पाटलांचं नाव दिल असतं? आणि एक प्रश्न चिन्ह.... कुठलाही राजकीय नेता हा त्याच्या नावापेक्षाही त्याचे विचार आणि भूमिका यांच्यासाठी लक्षात राहतो.. आणि अर्थात त्या भूमिका आणि विचारांना कृतीची जोड असते... हा प्रश्न वाचून काहीही Reac ...
मंगळवारी सकाळी बेलोरा विमानतळाला भेट देऊन त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली व विमानतळाची पाहणी केली. माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे (एमएडीसी) मुख्य अभियंता एस.के. चटर्जी, रामेश्वर कुरजेकर, ...