कृषी विभागाकडून अवकाळीच्या पंचनाम्यासोबत आता खरीप हंगामाच्या पेरणीच्या नियोजनाला सुरुवात झाली आहे. खरीप हंगामासाठी ७ लाख ५६ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. ...
Automatic Weather Stations : राज्यात 'स्मार्ट शेती'कडे मोठे पाऊल टाकण्यात आले असून, २,३३५ स्वयंचलित हवामान केंद्रांमुळे शेतीत तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. यामुळे पाऊस, तापमान आणि आपत्तीची माहिती शेतकऱ्यांना थेट मिळणार आहे.(Automatic Weather Stations) ...
Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.२३) एप्रिल रोजी एकूण १,११,६७८ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात २९९७ क्विंटल लाल, १०३८७ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, १३६० क्विंटल पांढरा, ८७५६८ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...
राज्यातील धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने साठवण क्षमता कमी झाली. यासाठी तंत्रज्ञानाच्या साह्याने धरणांचे सर्व्हेक्षण करुन गाळ काढण्याचे नियोजन केले जाणार आहे. ...
Onion Market Rate : राज्याच्या बाजारात आज मंगळवार (दि.२१) रोजी एकूण १,४४,०६१ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ३३४१ क्विंटल चिंचवड, २४९ क्विंटल हालवा, १७६६६ क्विंटल लाल, ७१०४ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, ८ क्विंटल पांढरा, ९१८६५ क्विंटल उन्हाळ कांद् ...
अहिल्यानगर जिल्ह्याच्या अशोक सहकारी साखर कारखान्याने ले-ऑफ जाहीर केला. या निर्णयामुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासद आणि कामगारांमध्ये चिंतेचे व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असल्याचा आरोप स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नीलेश ...