Smart Solar Scheme : शून्य ते १०० युनिट वीज वापरणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी राज्य शासनाची स्मार्ट सौर योजना वरदान ठरत आहे. या योजनेत सौर प्रकल्पाच्या खर्चावर ९५ टक्क्यांपर्यंत अनुदान मिळत असून, लाभार्थ्यांना अत्यल्प रक्कम भरावी लागणार आहे. जाणून घ ...
Potato Cultivation : बाजार सावंगी आणि टाकळी राजेराय परिसरात बटाटा लागवडीचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. कमी कालावधीत तयार होणारे आणि चांगला नफा देणारे नगदी पीक म्हणून मक्यानंतर बटाट्याला शेतकऱ्यांची पसंती मिळत असून यंदा सुमारे २०० हेक्टरवर लागवड झाली आ ...
Maharashtra Weather Update : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात हवामानात मोठा बदल झाला आहे. मुंबईसह राज्यातील काही भागांत पावसाच्या सरी कोसळत असून हवामान विभागाने पुढील काही दिवस ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. २ ते ५ जानेवारीदरम्या ...
भंडारा जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत सन २०२५-२६ खरीप हंगामात भंडारा जिल्ह्यासाठी केवळ २० लाख क्विंटलची लिमिट मिळाली होती. आता ती संपल्याने गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यातील धान खरेदी ठप्प झाली आहे. परिणामी, हजारो शेतकरी सात-बारा नोंदणी करून धान व ...
कुटुंबाचा आधार असलेल्या महिलांना आर्थिकदृष्ट्वा अधिक सक्षम करण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. यापैकीच महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानाअंतर्गत राबविण्यात येत असलेली 'लखपतीदीदी' योजना महिला विकास व आर्थिक सक्षमीकरणासाठी 'नवी उमेद'च ठरली आह ...
Kanda Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.०१) जानेवारी नवीनवर्षाच्या सुरुवातीला एकूण १,४६,६७२ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ७७९० क्विंटल चिंचवड, ७६९२५ क्विंटल लाल, १७८०८ क्विंटल लोकल, १४६३ क्विंटल नं.१, ३ क्विंटल नं.२, १५८० क्विंटल पांढरा, ...
Pik Vima Yojana : खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले, विमा भरला गेला; मात्र २०२५ संपूनही पीकविम्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. वाशिम जिल्ह्यातील १.२९ लाखांहून अधिक शेतकरी आजही नववर्षात तरी दिलासा मिळेल का, याकडे ...